महाराष्ट्रातील राजकारणाला एक नवी दिशा देणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे १७ नोव्हेंबर २०१२ला काळाच्या पडद्याआड गेले. अनेक मराठी माणसं, सच्चे शिवसैनिक पोरके झाले. आपल्या आक्रमक वक्तृत्त्व शैलीने त्यांनी तब्बल ४ दशके महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावले होते. मराठी माणसाला त्यांनी एक नवी ओळख मिळवून दिली. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा…