नोटाबंदीच्या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असल्याची कबुली खुद्द रिझर्व्ह बॅंकेने दिलेली आहे. मात्र, या निर्णयानंतर किती लोकांना बेरोजगार व्हावे लागले, याची कोणतीही माहिती केंद्र सरकारकडे नसल्याचे समोर आले आहे.
नोटाबंदीच्या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असल्याची कबुली खुद्द रिझर्व्ह बॅंकेने दिलेली आहे. मात्र, या निर्णयानंतर किती लोकांना बेरोजगार व्हावे लागले, याची कोणतीही माहिती केंद्र सरकारकडे नसल्याचे समोर आले आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.