दिव्यांगांच्या वाट्याला येणारा संघर्ष भोगल्यानंतर तो इतर दिव्यांगांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यांना सक्षम करण्याचा निर्णय पुण्यातील विश्वनाथ वाघमोडे यांनी घेतला. दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी त्यांनी शाळा सुरू केली. यामाध्यमातून गेल्या तीस वर्षापासून ते ज्ञानगंगा दिव्यांग मुलांपर्यंत पोहोचवत आहे. आजवरच्या प्रवासात त्यांना प्रचंड हालपेष्टा भोगाव्या लागल्या. त्यांची गोष्ट… त्यांच्याच शब्दात ऐका!