कणकवलीवरून मुंबईकडे निघालेल्या भरधाव खाजगी बसनं पेट घेतला. या आगीत बस जळून खाक झाली. दैव बलवत्तर म्हणून बसमधील ४८ प्रवासी थोडक्यात बचावले. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
कणकवलीवरून मुंबईकडे निघालेल्या भरधाव खाजगी बसनं पेट घेतला. या आगीत बस जळून खाक झाली. दैव बलवत्तर म्हणून बसमधील ४८ प्रवासी थोडक्यात बचावले. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.