लॉकडाउनच्या काळात दिल्लीतील स्थलांतरित मजूर आपलं कुटुंब घेऊन सायकलद्वारे आपल्या गावी निघाले आहेत. करोनाच्या लॉकडाउनमुळे त्यांचा रोजगार बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. स्थानिक प्रशासनाकडून योग्य ते सहकार्य मिळत नसल्याची त्यांची भावना आहे.