Mohan Bhagwat: टीका करताना विवेक बाळगा; सरसंघचालकांच्या राजकीय नेत्यांना कानपिचक्या
तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचा समारोप कार्यक्रम गुरुवारी (१ जून) नागपूरमध्ये पार पडला. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. भारतात लोकशाही असल्याने राजकीय मतभेद, सत्तेसाठी स्पर्धा, परस्परांवर टीका होणारच. मात्र टीका करताना विवेक बाळगावा, असा सल्ला त्यांनी राजकीय पक्षांना दिला