Premium

शिक्षणाचा हक्क आहेच, हवे हक्काचे शिक्षण!

भारतापुढील अनेक समस्यांचे मूळ शिक्षणात दडले आहे. सध्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ चर्चेत आहे.

याआधी १९६८ व १९८६मध्ये ‘शैक्षणिक धोरण’ जाहीर करण्यात आले होते. मात्र आता समाजातील बदलांचा वेग वाढला आहे.
याआधी १९६८ व १९८६मध्ये ‘शैक्षणिक धोरण’ जाहीर करण्यात आले होते. मात्र आता समाजातील बदलांचा वेग वाढला आहे.

शिक्षण हे बदलती आव्हाने पेलणारे असावे, असे वाटत असेल, तर शिक्षणातील बदलांचा वेग हा समाजातील बदलांच्या वेगाशी साध्यम्र्य राखणारा असावा. नवे शैक्षणिक धोरण चांगले असले, तरी योग्य अंमलबजावणी झाली नाही, तर आधीच्या धोरणाचे जे झाले, तेच याही धोरणाचे होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. प्रशांत बोकारे

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-05-2022 at 00:02 IST
Next Story
महिला पोलिसांची अडथळा शर्यत