मनीष तिवारी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फाळणीचा विषय आपल्या सार्वजनिक चर्चेतून बाहेरच फेकला गेलेला आहे. स्वातंत्र्यानंतर- अपरिहार्यपणे फाळणीनंतर सुद्धा- भारताने जो मार्ग निवडला, तो खिळखिळा करण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. कोणी उठावे आणि फाळणीचे नाव घेत काहीही करावे, अशी स्थिती सहन करण्यापेक्षा फाळणीवर सरळ आणि स्पष्टपणे, राजकीय हेतूच्या दोषारोपबाजीऐवजी वस्तुनिष्ठपणे संवाद व्हायला हवा..

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India pakistan partition politics dd70
First published on: 25-03-2020 at 01:05 IST