
पेण अर्बन को-ऑप. बँकेसारख्या सहकारी बँका बुडतात आणि ठेवीदार हवालदिल होतात.. संचालक मंडळातील असामींना मात्र काहीही तोशीस लागत नाही.

पेण अर्बन को-ऑप. बँकेसारख्या सहकारी बँका बुडतात आणि ठेवीदार हवालदिल होतात.. संचालक मंडळातील असामींना मात्र काहीही तोशीस लागत नाही.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शुक्रवारी सुरू झाले की दुसऱ्या दिवशी, शनिवारी अध्यक्षीय भाषणातील महत्त्वाचे विचार प्रमुख वृत्तपत्रांनी छापायचे, असा…


'पाणीवाटपाचे समन्यायी खूळ' हा शंकरराव कोल्हे यांचा लेख २६ डिसेंबर रोजी प्रसिद्ध झाला होता. कोल्हे यांच्या अन्याय्य भूमिकेचा परामर्श घेतानाच…

भारताने १७ हजार एकरांचे भूभाग बांगलादेशला द्यायचे आणि त्या देशाकडून सात हजार एकरचे भूभाग घ्यायचे, ही एक महत्त्वाची अट भारत-बांगलादेश…

भाबडेपणा, भोंगळपणा, कालबाह्य़ दुराग्रह, आदर्शाची घाई आणि सुटसुटीत लेबले लावून बाजू घेणे, असे सारे करत राहून, ‘सत्प्रवृत्ती’ही जर भरकटत असतील…

समन्यायी पाणीवाटपाची संकल्पना अखेर सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, २०१३ च्या दुष्काळामुळे काही प्रमाणात का होईना, अमलात आली. मराठवाडय़ाला अहमदनगर जिल्ह्यतील धरणांतून…

आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रत्येक देशाचे ‘सत्य’ वेगळे असू शकते, हे देवयानी खोब्रागडे यांच्या अटकेनंतर झालेल्या वादावरून पुन्हा दिसून आले.

हे पुस्तक वाचताना महासत्ता म्हणवणाऱ्या अमेरिकी नोकरशहांचा आडमुठेपणा, झारीतले शुक्राचार्य किंवा लाल फितीचा कारभार यांचे दर्शन झाल्याने वाटते

‘शिवछत्रपती’ हे सलग ४३ वष्रे जवळपास तसंच राहिलेलं जगातलं एकमेव पाठय़पुस्तक आहे. मात्र २००९ च्या आवृत्तीत काही बदल केले गेले.

संघटित कामगारांसाठीचा ग्राहक मूल्य निर्देशांक हा महागाई भत्त्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. संघटित कामगारांच्या जगण्यातून वाढलेल्या गरजा तर या निर्देशांकात नाहीतच,

अल्पसंख्याकांचे हित जपण्यासाठी अल्पसंख्याक आयोग आणि मानवी हक्क आयोग या दोन प्रभावी संस्था आज देशात कार्यरत आहेत. त्यांना व पोलीस…