मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- द्रुतगती महामार्गावर अपघातात महाबळेश्वरच्या चौघांचा मृत्यू
- कोल्हापूरची टोल आकारणी कृती समितीच्या चर्चेनंतर- हर्षवर्धन पाटील
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- पाणी प्रश्नावरून नगरसेवक व नागरिकांनी 'ओसीडब्ल्यू'च्या कार्यालयातील साहित्य जाळले
- शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके पडणार
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
पाकिस्तान लष्कराकडून आठ जानेवारी रोजी भारतीय लष्करावर झालेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले दोन भाकतीयसैनिक, हेमराज आणि सुधाकर सिंह यांना मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय केंद्र सरकारमार्फत घेण्यात आला आहे. २६ जानेवारी रोजी होणा-या लष्करीसंचलन कार्यक्रमात या दोन्ही शहीदांना मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
भारतासोबत शस्त्रसंधीचा करार झालेला असतानाही पाकिस्तनी लष्कराकडून वारंवार त्याचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून होणारी ही आगळीक अस्वीकारार्ह असून त्यांची अरेरावी न थांबल्यास भारताला या प्रकरणी पूर्णपणे नव्याने वेगळा पर्याय शोधावा लागेल,अशा शब्दात भारतीय वायू दलाचे प्रमुख मार्शल एन.ए.के ब्राऊन यांनी पाकिस्तानला सुनावले. पाकिस्तानी सैन्याकडून सुरू असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आम्ही सतर्क असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत असेही ब्राऊन यांनी स्पष्ट केले आहे
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















