Page 15 of वायू प्रदूषण News

उल्हासनगर शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या गटारगंगा होण्याला येथील जीन्स धुलाई कारखाने असल्याचे मानले गेले होते.

क्रिम्स रुग्णालयाने त्यांच्याकडे उपचाराला आलेल्या रुग्णांवर अभ्यास केला. त्यात निम्म्या रुग्णांच्या आजाराला सिमेंट रस्ते, वाहनांतील प्रदूषणासह इतर कारणाने होणारे वायू…

ओलेक्ट्राने रिलायन्सच्या सहकार्याने हायड्रोजन बस विकसित केली असून लवकरच ती भारतीय रस्त्यांवर धावताना दिसणार आहेत, जाणून घेऊ या बसेसची वैशिष्ट

कोंदट जागा, खेटून असलेल्या इमारती आणि दाट लोकसंख्येच्या भागांतील नागरिकांना वाढत्या प्रदूषणाचा त्रास होत आहे.

गुणवत्ता निर्देशांक वाढल्यामुळे दिल्लीपेक्षा मुंबईतील हवा प्रदूषित झाली असल्याचे आढळून आले आहे.

राज्यसरकार नागरिकांच्या समस्यांकडे डोळेझाक करत आहे,असा आरोपही केला आहे.

शनिवारी हवेतील धूलिकणांचे प्रमाण कमी झाल्याने हवेच्या गुणवत्तेत किंचितशी सुधारणा झाली

गुरुवारी रात्री नेरूळ येथील हवा गुणवत्ता निर्देशांक आत्तापर्यंतच्या सर्वात उच्चांक पातळीवर ३९३ एक्युआय गाठली आहे.

देशातील विविध शहरांतील हवेची गुणवत्ता सुधरवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे National Clean Air Campaign (NCAP) कार्यक्रम राबवला जात आहे

२०२२मध्ये दिल्ली हे भारतातील सर्वांत प्रदूषित शहर ठरले आहे

हवा गुणवत्तेत राज्यात मुबंईतील बांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्स आघाडीवर असून याठिकाणी सर्वाधिक ३९० एक्युआय त्यांनतर नेरुळचा नंबर लागत आहे.

वायुप्रदूषणामुळे होणाऱ्या आजरांपासून वाचण्यासाठी कोणते उपाय मदत करतात जाणून घ्या