सर्वच प्रमुख उमेदवारांमध्ये डोकेदुखी आहे ती पक्षांतर्गत यंत्रणा गतिमान करण्याची. प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा पक्षातील कार्यकर्त्यांनाच कामाला लावण्याचे आव्हान उमेदवारांसमोर आहे.
‘मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या हिंसाचाराचा बदला घेण्याची हीच योग्य वेळ आहे. झालेल्या अपमानाची परतफेड करायची असेल तर निवडणुकीच्या निमित्ताने आलेली सुवर्णसंधी गमावू…
राष्ट्रवादी काँग्रेसची कोअर कमिटी आणि पाच जिल्हा परिषदा यांच्यात तब्बल तीन तास चाललेल्या बैठकीत काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचाराचा मुद्दा पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावर…
पक्षाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन तसेच भाजपला रोखण्याच्या उद्देशाने पालघर (राखीव) लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने हितेंद्र ठाकूर यांच्या…