Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

पुण्यात पक्ष राखेल, तोच विजय चाखेल!

सर्वच प्रमुख उमेदवारांमध्ये डोकेदुखी आहे ती पक्षांतर्गत यंत्रणा गतिमान करण्याची. प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा पक्षातील कार्यकर्त्यांनाच कामाला लावण्याचे आव्हान उमेदवारांसमोर आहे.

काँग्रेसच्या जागा पाडण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न?

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील चित्र काय राहील, भाजप-शिवसेना युती बाजी मारेल की काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा वरचष्मा असेल याबाबत उत्सुकता असताना,

झंझावती प्रचाराने ‘आकाशमार्ग’ व्यापला

देखो, उडन खटोला.. उत्तर प्रदेशातील एका गावातील मुलांनी एकच गलका केला.. हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरले, त्यातून बाहेर आलेल्या नेत्याने सुहास्य वदनाने…

‘सव्वाचारशे बरोबर ‘एक’’!

‘सव्वाचारशे बरोबर एक!’ अशी चर्चा सध्या लातूर मतदारसंघात रंगली आहे. निमित्त आहे काँग्रेसने जिल्ह्य़ात आतापर्यंत घेतलेल्या सव्वाचारशे सभा व भाजपकडून…

काँग्रेस, बसपा, सपा यांच्यात लुटुपुटुच्या लढाया

‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’मध्ये ज्या प्रकारे लुटुपुटुच्या लढाया असतात, तशाच लढाया काँग्रेस, समाजवादी पक्ष (सपा) आणि बहुजन समाज पक्ष (बसपा) हे पक्ष उत्तर…

चिथावणीखोर भाषणामुळे अमित शहा अडचणीत

‘मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या हिंसाचाराचा बदला घेण्याची हीच योग्य वेळ आहे. झालेल्या अपमानाची परतफेड करायची असेल तर निवडणुकीच्या निमित्ताने आलेली सुवर्णसंधी गमावू…

काँग्रेसने मुस्लिमांच्या पाठीत खंजीर खुपसला – सय्यद बुखारी

मुस्लीम समाजाने आगामी सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला मतदान करावे, असे आवाहन करणारे जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांना घरचा…

सिंधुदुर्गच्या राष्ट्रवादीचे काँग्रेसबाबत मौनच

राष्ट्रवादी काँग्रेसची कोअर कमिटी आणि पाच जिल्हा परिषदा यांच्यात तब्बल तीन तास चाललेल्या बैठकीत काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचाराचा मुद्दा पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावर…

पालघरमध्ये काँग्रेसची माघार

पक्षाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन तसेच भाजपला रोखण्याच्या उद्देशाने पालघर (राखीव) लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने हितेंद्र ठाकूर यांच्या…

‘माझ्या क्षमतेचा काँग्रेसमध्ये पुरेपूर वापर झाला नाही’

‘माझ्या क्षमतेचा काँग्रेसमध्ये पुरेपूर वापर झालेला नाही. योग्य वेळी त्याची नोंद घेतली जावी म्हणूनच ही भूमिका मांडत असल्याचे सांगत उद्योगमंत्री…

अनपेक्षित कलाटणी

चौदाव्या लोकसभेच्या २००४ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांनी काँग्रेस पक्षाचा तब्बल आठ वर्षांचा राजकीय वनवास संपुष्टात आणला.

संबंधित बातम्या