Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

शेतकऱ्यांना जाच; चोरटय़ांना अभय!

जिल्हय़ातील सुमारे ५२ हजारांच्या कृषिपंपधारक शेतकऱ्यांकडे सुमारे २ अब्ज ३८ कोटी रुपयांची वीजबिलाची बाकी थकली आहे. थकीत देयकापोटी १३ हजार…

तंत्रज्ञानाबाबतही प्रबळ शेतकरीद्वेष

‘एन्डोसल्फान’ असो वा बीटी वियाणे, हे कसे घातक आहेत याची हाकाटी पिटली जाते. भारतासारख्या भणंग देशातील स्वयंसेवी संघटनांना कोटय़वधी रुपयांचे…

जाहीर झालेली मदत केव्हा देणार?

विदर्भात अतिवृष्टीमुळे यंदा कहर केल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १ हजार ९३५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली, पण दोन महिने…

गोंदिया जिल्ह्य़ातील २५०० कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित

कृषीपंपांच्या वीज जोडणीसंदर्भात काही दिवसांपूर्वीच मुंबई कार्यालयातून पत्र आले असून जून २०१२ ते सप्टेंबर २०१२ या कालावधीतील बिल भरल्यास लगेच…

परतीच्या पावसावर रब्बीची सारी भिस्त

यंदा परतीच्या पावसाने नेहमीपेक्षा महिनाभर आधीच गाशा गुंडाळल्यामुळे शेतकऱ्याला रब्बी हंगामाची चिंता भेडसावत आहे. आता ऑक्टोबरमध्ये वरुणराजा प्रसन्न झाल्यासच रब्बी…

सात जिल्ह्य़ांना पुन्हा पावसाचा दणका

विदर्भातील सात जिल्ह्य़ात गेल्या दोन दिवसात पावसाची रिपरिप सुरू झाल्याने खरिपाच्या उडीद, मूग, सोयाबीन या पिकांची काढणी करताना शेतकऱ्यांची मोठी…

कांदा भावातील घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता

काही अपवाद वगळता सलग दोन ते तीन महिन्यांपासून सातत्याने नवनवीन विक्रम प्रस्थापित करणाऱ्या कांद्याचे भाव शुक्रवारी क्विंटलला सुमारे १२०० रूपयांनी…

शेतक-यांच्या आत्महत्येला सरकारी धोरणच जबाबदार

शेती उद्योगासाठी लागणारी खते, औजारे आदी बाबींवर सबसिडी दिली जात असली तरी शेतकऱ्याने पिकवलेल्या शेतमालास हमीभाव मिळत नाही. उद्योजकांना वेगळा…

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष शरद पवारांच्या आजच्या दौऱ्याकडे

अतिवृष्टीने झालेल्या अपरिमित हानीची पाहणी करण्यास विदर्भ दौऱ्यावर येणारे कृषीमंत्री शरद पवार हे आभाळच फोटलेल्या स्थितीत किती व कसे ठिगळ…

कर्जत तालुक्यात शेतक-यांमध्ये आनंद

कृष्णा खोरे महामंडळाचे कर्जत तालुक्यातील कोळवडी येथील कार्यकारी अभियंता कार्यालय सोलापूर जिल्हय़ातील करमाळा येथील स्थलांतरास स्थगिती मिळाल्याने तालुक्यात आनंद व्यक्त…

अस्वस्थ बळीराजा..!

शेतकऱ्यांचे तारणहार आपणच आहोत, असे चित्र निर्माण करण्यासाठी काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादीने डावपेच लढविणे सुरू केले आहे.

संबंधित बातम्या