scorecardresearch

दुष्काळ निवारणास केंद्राने दिलेली मदत तुटपुंजी- मुंडे

राज्यात दुष्काळ पडला असताना उपाययोजना करण्यापेक्षा सरकारमधील मंडळी मलाच संपवायच्या योजना आखत आहे, असा आरोप करतानाच केंद्र सरकारने दुष्काळ निवारणासाठी…

दहा महिन्यांच्या कारावासानंतर ३४ शेतकऱ्यांना अखेर जामीन

अफू (खसखस) पीक घेतल्याप्रकरणी अटक केलेल्या परळी तालुक्यातील ३४ शेतकऱ्यांना तब्बल दहा महिन्यांनंतर अंबाजोगाई न्यायालयात जामीन मिळाला. एका शेतकऱ्याने थेट…

देशांतर्गत दर १०० रूपयांनी घटले; शेतकऱ्यांना फटका

साखरेच्या भावात घसरण सुरूच असून आज पुन्हा क्विंटलमागे १०० रुपयांनी दर कमी झाले. कच्ची साखर आयात करण्यास केंद्राने परवानगी दिल्याने,…

सिंचन विहिरीच्या अनुदानाच्या रखडलेल्या धनादेशावरून तक्रारकत्रे व शेतकऱ्यात हाणामारी

तक्रारींचा निपटारा आणि खातरजमा करण्यासाठी ‘ऑन द स्पॉट’ गेलेल्या जिल्हा परिषद सी.ई.ओ. नवलकिशोर राम यांची पाठ फिरते न फिरते तोच…

विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे महासत्र थांबेना

विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्य़ांसाठी केंद्र व राज्य शासनाने दिलेले दीड हजार क ोटीचे पॅकेज निष्फळ ठरले आहे. या पॅकेजनंतरही…

व्यापारी व बाजार समित्यांच्या संगनमताने शेतकऱ्यांची लूट

जिल्ह्य़ातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांनी अक्षरश: लूट चालविली आहे. नाफेडच्या भरवशावर चालणारा कापूस पणन महासंघ असून नसल्यासारखा झाल्यावर कापूस किंमतीच्या…

द्राक्षबागा वाचविण्याचे आव्हान

समृध्द अशा निफाड तालुक्यासही यंदा कमी पावसामुळे टंचाईचे चटके बसू लागले असून भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याने द्राक्षबागा वाचविण्याचे आव्हान शेतकऱ्यांपुढे…

अशोक कारखान्यात शेतकरी संघटनेचा ठिय्या

प्रतिक्विंटल पाच हजार रुपयांपेक्षा कमी दरात साखर विक्री केल्यास ती कारखान्याच्या प्रवेशद्वाराबाहेर अडविण्यात येईल, असा इशारा देत आज शेतकरी संघटनेच्या…

‘टॉवर लाईन’ग्रस्त शेतक ऱ्यांना अतिरिक्त मोबदला मिळणार

राज्यात टॉवर लाईनमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला वाढवून देण्याबाबतचा निर्णय जानेवारी २०१३च्या अखेपर्यंत घेतला जाईल, असे ऊर्जामंत्री राजेश टोपे…

गोंदिया जिल्ह्य़ातील धानपिकांची सुधारित आणेवारी ७६ पसे, प्रशासनाचा शेतकऱ्यांना हादरा!

जिल्हा प्रशासनाने जिल्ह्य़ाची सुधारित आणेवारी ७६ पसे दर्शविली असून या संदर्भाचा अहवाल विभागीय आयुक्तांना पाठविला आहे. मुख्य म्हणजे, या आणेवारीत…

‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारला धडा शिकविला पाहिजे’

जिल्ह्य़ात दुष्काळी स्थिती असताना सरकारकडून शेतकऱ्यांची उपेक्षा सुरू आहे. जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. आता सरकारला धडाच शिकविला पाहिजे,…

संबंधित बातम्या