उत्तराखंडचा कित्ता

उत्तराखंडचा परिसर पर्यावरणदृष्टय़ा किती संवेदनशील आहे, टेहरीसारख्या मोठय़ा धरणाचा या भूभागालाच कसा धोका आहे, हे सांगणारे आंदोलक इथं होते.  तरीही…

जलप्रलयातील बळींची संख्या ५ हजार ?

गेल्या आठवडय़ात उत्तराखंडमध्ये झालेल्या भीषण जलप्रपातातील मृतांचा आकडा ५ हजार होण्याची भीती शासकीय यंत्रणांकडून वर्तविण्यात येत आह़े या प्रपाताच्या केंद्रस्थानी…

राज्यातील १६० भाविक बेपत्ता

उत्तराखंडमध्ये आलेल्या अस्मानी संकटात राज्यातील सुमारे एक हजार पर्यटक अडकले असून एकटय़ा बद्रीनाथमध्ये अडकलेल्यांची संख्या ५०० आहे. त्यांच्या सुटकेसाठी लष्कराचे…

साऱ्यांचेच पाय मातीचे..

उत्तराखंडमध्ये जी नैसर्गिक आपत्ती ओढवली व त्यानंतर जे मदतकार्य करण्यात आले त्याकडे बारकाईने बघितले, तर आपण अजूनही अशा घटना हाताळण्यात…

केदारनाथची आपत्ती: का, कशामुळे?

केदारनाथच्या आपत्तीचे खापर कोणावर ना कोणावर फोडले जात आहे. तिथले हवामान, भूरचना-भूशास्त्र, वनस्पती आवरणातील बदल, जमीनवापरातील बदल हे लक्षात घेतल्याशिवाय…

उत्तराखंड : मृतांची संख्या ५५६ , अद्यापही ५० हजार अडकले

उत्तराखंडात गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना आलेले महापूर आणि अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने राज्यातील मृतांची संख्या ५५०…

चंद्रपूर जिल्ह्य़ातील यात्रेकरूंची अधिक नावे उघड, काहींशी संपर्क

केदारनाथ येथे अडकलेल्या या जिल्ह्य़ातील आणखी काही यात्रेकरूंची नावे समोर आली असून यातील काही लोकांशी संपर्क झाला, तर जिल्हा महिला…

नैसर्गिक रचनेच्या विध्वंसानेच उत्तराखंडमध्ये जलप्रलय

उत्तराखंडमधील अभूतपूर्व जलप्रलयासाठी मानवाने निसर्गाचा अतोनात केलेला विध्वंस जबाबदार असल्याचे राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचे सदस्य किशोर रिठे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.…

इगतपुरीतील ३३ भाविक सुखरूप

तालुक्यातून माधव महाराज घुले यांच्या नेतृत्वाखाली बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री या ठिकाणी देवदर्शनासाठी गेलेले सुमारे ३३ भाविक डेहराडून येथे सुरक्षित असून…

उत्तराखंडमधील मृतांचा आकडा हजारावर ?

हिमालयातील प्रपातात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे कार्य सुरूच आह़े येथील ९० धर्मशाळांमध्ये थांबलेले हजारो पर्यटक पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची शक्यता आह़े…

आपत्ती आवडे सर्वाना!

टाळता येण्यासारखी संकटे टाळणे, त्यासाठी पूर्वतयारी करणे, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे हा आपत्ती व्यवस्थापनातील महत्त्वाचा भाग आहे. परंतु लोकांमध्ये त्याची…

उतावीळ मान्सून

यंदाचा मान्सून हा उतावीळ मान्सून म्हणावा लागेल. तो वेळेवर आला आणि सगळा देश व्यापून टाकायला जणू आतुर होता. जोरदार पावसाचे…

संबंधित बातम्या