२०७. उंबरठा मानवी जन्माचं एकमात्र ध्येय परमात्मप्राप्ती हे आहे, असं समस्त साधू-संत सांगतात. आता ‘परमात्मप्राप्ती’ हा शब्द जितका थेट आहे तितकाच तो… By adminOctober 23, 2013 12:41 IST
२०६. ध्येय आणि शक्ती भगवंताचं होऊन राहायचं, हा उपासनेचा चरमबिंदू जो आहे त्याकडे आपण पाहात आहोत. जे अखंड परमात्ममय आहेत, अशा सद्गुरूंचे होऊन राहाणं,… By adminOctober 22, 2013 12:54 IST
२०५. त्यांचं होणं श्रीगोंदवलेकर महाराज यांच्या बोधाच्या आधारे ‘सगुणभक्ती करावी आणि भक्तीने नाम घ्यावे’ हा उपासनेचा पूर्वार्ध आपण पाहिला By adminOctober 21, 2013 01:01 IST
२०१. वृत्ती-निवृत्ती कोणतीही वृत्ती मनात उठू न देता सातत्यानं नाम घेतलं की भगवंत दूर नाहीच, असं श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात. पण जिथे वृत्ती… By adminOctober 15, 2013 03:25 IST
९९. समरस सगुणभक्ती करावी आणि भक्तीने नाम घ्यावे! उपासनेच्या क्रमाचा हा पूर्वार्ध आहे. सगुण म्हणजे सरूप. आपल्या नित्याच्या जीवनातही नाम आणि रूप… By adminOctober 11, 2013 12:25 IST
१९८. मुळाक्षरं जगात अपेक्षांच्या ओढीतून विखुरलेलं मन एका ठिकाणी गोळा करण्यासाठी सगुणभक्ती आहे. जिवंत माणसांमध्ये विविध नात्यांच्या निमित्तानं अडकणारं By adminOctober 10, 2013 01:16 IST
१९७. आप-पर उपाधी म्हणजे ओळख. ‘मी’चा विस्तार. ‘मी’ला चिकटलेल्या पदव्या. ‘मी’ची प्रतिमा. उदाहरणार्थ मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, मी निरोगी आहे,… By adminOctober 9, 2013 12:34 IST
१९६. प्रतिमा-भंजन सगुणभक्ती करावी आणि भक्तीने नाम घ्यावे! श्रीगोंदवलेकर महाराज उपासनेचा जो क्रम सांगतात त्याचा हा पूर्वार्ध आहे. ‘सगुणभक्ती’ करावी, म्हणजे काय… By adminOctober 8, 2013 12:38 IST
१८८. कृत्रिम प्राणवायू प्रपंचात राहून प्रपंचाच्या बाधक प्रभावापासून मनानं मुक्त होण्यासाठी भगवंतालाच आपल्या प्रपंचात आणलं पाहिजे. आता भगवंताला प्रपंचात का आणायचं? By adminSeptember 26, 2013 01:01 IST
१८७. मार्ग सुखाचा प्रपंचाचा पाश मनाने तोडायचा पहिला मार्ग महाराज सांगतात तो म्हणजे स्वत:च्या हातानेच ते पाश तात्काळ तोडून टाकायचे. हा आपला मार्ग… By adminSeptember 25, 2013 01:01 IST
१८४. प्रपंचप्रभाव प्रपंचातल्या ज्या गोष्टी आपल्याला सुखाच्या वाटतात त्यापलीकडेही फार मोठं सुख असू शकतं. त्यासाठी प्रपंचात राहूनच प्रपंचाच्या आसक्तीपलीकडे जावं लागतं, हे… By adminSeptember 20, 2013 01:01 IST
१८३. प्रपंचसुख आपला विषय सुरू करण्याआधी एका शंकेचं निराकरण केलं पाहिजे. एका साधकाच्या मनात शंका आली की संसारात शाश्वत सुख नसलं तरी… By adminSeptember 18, 2013 01:01 IST
गुरुचरण सिंगचं शेवटचं लोकेशन सापडलं, बेपत्ता झाल्यावर तीन दिवस ‘इथं’ होता अभिनेता, एटीएममधून पैसे काढले अन्…
Video: “कशाला बदलणार संविधान? काय गरज आहे?” मोदींच्या समोरच उदयनराजे भोसलेंचा थेट सवाल; इंदिरा गांधींचा उल्लेख करत म्हणाले…