scorecardresearch

१५२. गृहयुद्ध

वेषांतर आणि शब्दज्ञान एवढय़ानं काहीच साधणार नाही. वृत्त्यांतर आणि ज्ञानानुभव यानंच साधेल आणि त्यासाठी आजची आपली मनोरचना बदलावीच लागेल. आपल्या…

१५१. मुखवटा

पू. तात्यासाहेब केतकर यांच्या माध्यमातून लोक श्रीमहाराजांचा वाणीरूप सत्संग अनुभवत होते, त्या काळची गोष्ट आहे. एका उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्याने श्रीमहाराजांचा…

१४९. प्रवाह-विरोध

मनाच्या सवयींना आवर घालण्याचा अभ्यास केवळ श्रीसद्गुरूंच्याच आधारावर होऊ शकतो. तुम्ही सद्गुरूंची कितीही चरित्रे पाहा. शिष्यांना त्यांनी केलेला बोध असो…

१४७. सवयींचा पिंजरा

एखाद्या गोष्टीची मनाला सवय का होते? तर त्या गोष्टीमुळे सुख मिळेल, या भावनेने आपण तिला चिकटतो आणि मग तिची सवयच…

१४५. पारमार्थिक कष्ट

परमार्थ हा समजुतीचा आहे, उगीच कष्ट करण्याचा नाही, असं महाराज सांगतात. त्याचबरोबर ‘भगवंतासाठी कष्ट करायला नकोत, त्यात कष्टाचं प्रेम अधिक…

१४४. दगदग

दगदग सुटली की सावधानता येईल. ती आली की स्वस्थता येईल. ती साधली की अंतर्यामी स्थिरता येईल. ‘अंतर्यामी स्थिर होणे’ हे…

१४२. दृश्यप्रभाव

भगवंत आज आपल्यादृष्टीने अनुभवाच्या नव्हे तर कल्पनेच्या पातळीवर आहे. श्रीमहाराजही सांगतात की, ‘‘कल्पना करायचीच तर भगवंताविषयी करू या. भगवंत हा…

१४१. क्ष

भगवंताच्या अस्तित्वाबाबत नि:शंकता आली पाहिजे, ही श्रीगोंदवलेकर महाराजांची इच्छा आहे. ते म्हणतात, ‘आपण स्वत: आहोत याची आपल्याला आज जितकी खात्री…

१४०. जग आणि नियंता

मायाबद्ध प्रपंचात राहूनच साधनेच्या मार्गावर पहिलं पाऊल टाकायचं आहे. आता या साधनेने ज्या भगवंताची आस लागायला हवी, त्या भगवंताबद्दल आणि…

१३९. सगुण-निर्गुण

सगुण आणि निर्गुण! या संकल्पना परमात्म्याशी जोडल्या आहेत. परमात्मा हा सगुण आहे म्हणजे त्रिगुणातही अवताररूपाने साकारला आहे त्याचवेळी प्रत्यक्षात तो…

१३७. असत्य-दर्शन

काळजी कायमची सुटायची तर भगवंताचं स्मरण पाहिजे. ज्या गोष्टीची प्राप्ती होते वा जी गोष्ट अनुभवाचा विषय होते, तिचंच स्मरण राहू…

१३५. ज्ञान-अज्ञान

शाश्वत समाधान लाभावे यासाठी भगवंताचा आधार आवश्यक आहे. भगवंताची प्राप्ती हवी असेल तर त्यासाठी परमार्थ मार्ग आवश्यक आहे! आता प्रश्न…

संबंधित बातम्या