अर्जुन खोतकर यांच्या आग्रहाखातर महानगरपालिका स्थापन करण्यात येत असून महापालिका स्थापण्याच्या निर्णयावर हरकती आणि सूचना मांडण्यासाठी ८ जूनपर्यंत मुदत असली…
आर्थिकदृष्ट्य अतिशय महत्त्वाची असलेली जालना नगरपरिषद आतापर्यंत एकदाही रावसाहेब दानवे यांच्या अधिपत्याखाली आलेली नाही. म्हणजे एकदाही भाजपचा नगराध्यक्ष होऊ शकलेला…
आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच जालना जिल्ह्यातील तीन ठिकाणी शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने मेळावे घेतले. बदनापूर विधानसभा मतदारसंघातील रमानगर आणि घनसावंगी मतदारसंघातील…
जालन्यातील महिला भाविकेने आपली ओळख गुप्त ठेवून विठुरायाच्या चरणी आजवरचे सर्वात मोठे दान केले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जालना जिल्ह्यातील कार्यक्रमांची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
आभासी गुंतवणुकीतील गैरप्रकारातून आमदार कैलास गोरंट्याल आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे दोघे समोरासमोर आले आहेत.
राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की…
जालना शहरात घेण्यात आलेल्या हिंदू गर्व गर्जना मेळाव्यात अब्दुल सत्तार यांनी प्रशासकीय कारकीर्द येईपर्यंत आमदार गोरंट्याल यांच्या अधिपत्याखाली असलेल्या नगरपरिषदेवर…
आपल्याच जालना जिल्ह्यात बबनराव लोणीकर व त्यांचे पुत्र राहुल लोणीकर एकाकी पडल्याचे चित्र समोर आले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीतही रावसाहेब दानवे हेच उमेदवार असतील हे स्पष्टच असून त्यांनी स्वत:च जालना येथील रेल्वेच्या एका कार्यक्रमात यापूर्वी पुढील…
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका व्यक्तीने मक्याच्या शेतीत गांजाची लागवड केली आहे.
परतूर विधानसभा मतदारसंघातील पेवा गावातील हरिनाम सप्ताहास भेट देऊन तेथे भाषण करताना बबनराव लोणीकर यांनी केलेल्या विकासकामांची माहिती दिली.