कपिल सिब्बल News
केंद्रात सत्तेवर असलेल्या एका पक्षाच्या वाढीसाठी आधीच्या कायद्यांमध्ये केलेले सर्व बदल बाजूला ठेवले जाणार आहेत’’.
शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरविण्यासाठीच्या याचिका विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावल्या आहेत.
उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक तोंडावर असताना जितीन प्रसाद यांनी जून २०२१ मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती.
सध्या काही राज्यांमध्ये राज्यपालांनी महत्त्वाची विधेयकं जाणूनबुजून प्रलंबित ठेवल्याचा आरोप त्या त्या राज्य सरकारांनी केला असून त्यावर सध्या सर्वोच्च न्यायालयात…
सुप्रीम कोर्टाच्या ज्येष्ठ वकिलाने देशातील लोकशाही व्यवस्थेवर मोठं भाष्य केलं आहे.
जाणून घ्या सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी नेमकं काय घडलं?
कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात काय काय आठवण करुन दिली ते वाचा सविस्तर
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी उमर खालिद याच्याविरोधात दिल्ली दंगलप्रकरणी करण्यात आलेल्या षडयंत्राच्या आरोपावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
हे आरक्षण प्रत्यक्षात कधी अमलात येईल, असे विचारले असता सिबल यांनी सांगितले की, २०२९ मध्येही हे आरक्षण मिळू शकणार नाही.
‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील बैठकीचा आज ( १ सप्टेंबर ) दुसरा दिवस आहे.
ब्रिटिशकालीन कायदे संपुष्टात आणण्याचा दावा केंद्र सरकार करीत असले तरी प्रत्यक्षात यामागे देशात हुकूमशाही आणण्याचा सरकारचा हेतू आहे.
कपिल सिब्बल म्हणतात, “…याचा दुसरा अर्थ आणखीन विरोधी पक्ष आणि सामान्य लोकांवर कारवाई होणार. याचा अर्थ लोकांचा आवाज…!”