
केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी १५० कोटी रुपयांच्या या कामास मंजुरी दिली आहे.
वारीसाठी दरवर्षी आषाढी एकादशीला येणाऱ्या लाखोंच्या गर्दीमुळे पंढरपूरच्या नागरी सुविधांवर पडणारा प्रचंड ताण आणि होणारी अव्यवस्था या वर्षी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे…
दुर्गाबाईंचा स्वभाव तसा भटक्या वृत्तीचा. पंढरपूरच्या जुनाट वास्तूची-मातीची तितकीच ओढ, विठ्ठल मंदिरात जाण्याइतके संस्कार नव्हते, अन् अध्यात्माचा पूर्ण अभाव. पण…
आषाढी वारीच्या दरम्यान पंढरपुरात घाणीचे अधिराज्य असते, तसेच कचऱ्याचे, टाकून दिलेल्या अन्नाचे आणि मानवी विष्ठेचे साम्राज्य वारीमार्गावर असते.
वारीला जाणाऱ्या गर्दीने केलेली घाण विशेषत: मानवी विष्ठा सफाई कामगारांना हाताने साफ करावी लागते. या प्रकाराविरुद्ध ‘कॅम्पेन अगेन्स्ट मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग’…
‘वारी’ या शब्दाचा अर्थ यात्रा, नियमित फेरी, व्रत, येरझार असा सांगितला जातो. वारकऱ्याला पंढरपूरी आपल्या विठू माऊलीला भेटायची आस लागलेली…
आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांत पंढरपूरचा फोटो येतो तेव्हा सर्वाची तोंडे कॅमेऱ्याकडे असतात.
‘पंढरीसी जावे आल्यानो संसारा।’ ही संत तुकारामांची सांगी उभ्या महाराष्ट्राच्या मनीमानसी घर करून आहे, याचा प्रत्यय पिढय़ान्पिढय़ांच्या आषाढी-कार्तिकीच्या
एकाचवेळी ‘जुने जाऊ द्या मरणालागुनि’ आणि ‘ओल्ड इज गोल्ड’ हे दोन्ही परपस्परविरोधी विचार परिस्थितीनुरूप आचरणे जसे योग्य तसेच अध्यात्माचेही आहे.
जून-जुलैमध्ये सरीवर सरी कोसळायला लागल्या की, पाऊसपाण्याच्या बातम्यांबरोबर दरवर्षी नेमानं येणारी बातमी म्हणजे आषाढी वारीची.
पुण्यातल्या सॉफ्टवेअर आणि आयटी फिल्डमध्ये काम करणाऱ्या काही उत्साही मंडळींनी एकत्र येऊन आयटी दिंडी सुरू केलीय. सॉफ्टवेअर कंपन्यांमधली तरुणाई यात…
पूर्वी पुण्यात डेक्कन जिमखान्यावर राहत असताना आईसोबत या वारकऱ्यांना काही खायला देणे होत असे, मोठे झाल्यावर ही वारी म्हणजे काय…
मथितार्थगेल्या अनेक वर्षांमध्ये धर्म नावाची चीज समजून घेताना आपली गल्लत होते आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात अनेक ठिकाणी हीच…
आषाढी विशेषभागवत धर्माचं वैशिष्टय़ म्हणजे काळाच्या सगळ्या मर्यादा पार करून तो एकविसाव्या शतकातही टिकून आहे, एवढंच नाही तर त्याचा विचार…
आषाढी विशेषदरवर्षी आळंदीहून पंढरपूरला ज्ञानेश्वरी आणि तुकाराम महाराजांची पालखी घेऊन जाणारी शिस्तबद्ध वारी हा अनेकांच्या औत्सुक्याचा विषय असतो.
आषाढी विशेषमराठी माणसाला दोनच तुकाराम माहीत होते. एक सोळाव्या शतकात देहूमध्ये राहणारा, नाठाळाचे माथा हाणू काठी असा रोखठोक व्यवहार करणारा..
सातशे वर्षांहून अधिक काळ अखंड निघणारी पंढरीची वारी हा महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रांतला एक चमत्कार आहे. तीत पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रियाही मोठय़ा…
पंढरपूर शहरातील नागरिकांना १ फेब्रुवारी १३ पासून दररोज सकाळी ६ ते ६.३० या वेळात श्री विठ्ठल दर्शनाची सुरुवात करण्यात येणार…
पंढरपूर गर्दीचे दिवस यात्रेचा कालावधी सोडून रोज विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शनास सोडण्याची व्यवस्था केली जाणार आहे. तर दि. १३ जानेवारीपासून संत नामदेव…