रझाकारांच्या अनन्वीत अत्याचारातून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावणार्या या दोन शहिद सैनिकांचा पंच्याहत्तर वर्षानंतर सन्मान केला जात आहे.
बंगालच्या उपसागरातील चक्रकार वाऱ्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर झाले आहे. त्यामुळे या हवामान प्रणालीचा प्रभाव म्हणून राज्यातील पाऊस वाढणार असल्याची…