मराठा-ओबीसी आरक्षणाचा वाद, अवकाळी पावसाने झालेले नुकसान यासह अन्य महत्त्वाचे प्रश्न असल्याने विदर्भाच्या प्रश्नांना किती स्थान मिळेल याबाबत साशंकताच व्यक्त…
यावेळी माहेश्वरी यांनी दोन वर्षात झालेल्या विविध सामंजस्य करार व उद्योगाबाबत झालेल्या घोषणांची माहिती दिली.
यंत्रणेची उदासीनता, शेतकऱ्यांमध्ये जागृतीचा अभाव याशिवाय अन्य कारणांमुळे तेलबियांचे क्षेत्र या दशकात कालबाह्य ठरत आहे.
विदर्भासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण येथे शुक्रवारी पावसाची शक्यता असून हवामान खात्याने “यलो अलर्ट” दिला आहे.
रविवारी रात्रीपासूनच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला.
१५० एकरवर त्यांच्या सभेचे नियोजन करण्यात आले आहे.
इंद्रप्रस्थ न्यू आर्ट्स, कॉमर्स अॅन्ड सायन्स कॉलेज वर्धा येथील सभागृहाचे ‘प्रा. बी. टी. देशमुख सभागृह’ असे नामकरण करण्यात आले आहे.
दमयंतीचे हेच माहेर तसेच दशरथ राजाची आई राणी इंदुमती आणि प्रभू रामाची भक्त शबरी हिचे जन्मस्थान हेच असल्याचा दाखला आहे.
उर्वरित राज्यात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान आत्मसात करावे आणि लोकप्रतिनिधींनी तज्ज्ञांमार्फत त्यांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे, अशी अपेक्षा देखील नितीन गडकरींनी व्यक्त केली.
२३ व २४ नोव्हेंबरदरम्यान विदर्भासह महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे.
धानाचे कोठार अशी ओळख असलेल्या पूर्व विदर्भात अद्याप खरेदी केंद्रे सुरू न झाल्याने उत्पादकांना अत्यंत कमी दरात व्यापाऱ्यांना धान विकावे…