
परिणामी या परिसरात पूर्वपरवानगीशिवाय मिरवणूक, धरणे किंवा मेळावा आयोजित करण्यावर पूर्ण बंदी लादणारा प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.
जमावाने महिंदा आणि गोटाबाया यांचे वडील डी ए राजपक्षे यांच्या स्मरणार्थ बांधलेले – मेदामुलाना, हंबनटोटा येथील स्मारकरेही नष्ट केली आहेत.
दिल्लीतील जहांगीरपुरीत शनिवारी (१६ एप्रिल) झालेल्या हिंसाचारातील आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक झाल्याची घटना घडली.
‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी दिल्लीत हनुमान जयंतीच्या दिवशी जहांगीरपुरीत झालेल्या हिंसेवर प्रतिक्रिया दिलीय.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शाकाहार आणि मांसाहाराच्या मुद्द्यावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर जेएनयूमध्ये नेमकं काय घडलं याचा हा आढावा.
सुंदर, समृद्ध जीवन जगणाऱ्या श्रीलंकेवर अचानक संकटाचा डोंगर कसा कोसळला, हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे.
बिहारमधील रेल्वे बोर्ड परीक्षा निकालाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं असून त्यात गुन्हा दाखल झालेले खान सर सध्या चर्चेत आले…
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अमरावतीत झालेल्या दंगलीवर बोलताना भाजपावर सडकून टीका केली. तसेच भाजपाच्या आरोपांवरही प्रत्युत्तर दिलं.
विरोधी पक्ष नेते फडणवीस राज्याचे गृहमंत्री होते, त्यांनी आगीत तेल न टाकता शांत राहण्यासाठी काम केलं पाहिजे, असं मत संजय…
वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नेदरलँडमध्ये कठोर निर्बंध लादण्यात आलेत. मात्र, याविरोधात सुरू झालेल्या आंदोलनात दंगली उसळल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धार्मिक आणि जातीय हिंसाचारावरून केंद्रातील मोदी सरकारवर आणि भाजपावर हल्लाबोल केलाय.
देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती हिंसाचाराच्या मुद्द्यावरून राज्य सरकरावर परखड टीका केली आहे.
भाजपाचे नेते आणि राज्याचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे अमरावती हिंसाचारावर केलेल्या एका ट्वीटवर ट्रोल झाले आहेत. या ट्वीटवर अनेकांनी…
राज्याचे माजी कृषी मंत्री आणि भाजपाचे नेते अनिल बोंडे यांनी अमरावतीतील हिंसाचारावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक…
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमरावतीतील हिंसाचारावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.
भाजपा नेते आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमक झाल्याचा व्हिडीओ समोर आलाय. यात अनिल बोंडे लाठीचार्ड…
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमरावतीतील हिंसाचारावर बोलताना ती ‘हिंदू मार नही खायेगा’ अशी अमरावतीतील स्वाभाविक प्रतिक्रिया असल्याचं वक्तव्य केलंय.
अमरावतीत कर्फ्यू लागू झाल्यानं अनेक निर्बंध लागू करण्यात आलेत. यामुळे शहरात काय सुरू राहणार आणि काय बंद याविषयीचा हा खास…
त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ राज्यात काढण्यात आलेल्या मोर्चांमध्ये हिंसाचार झाल्याच्या घटनेवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया…
त्रिपुरातील घटनेवर महाराष्ट्रात निघणाऱ्या मोर्चांच्या पाठिशी भाजपा असल्याच्या संजय राऊतांच्या विधानावर चंद्रकांत पाटलांनी टीका केली आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.