युरोपीय महासंघाने भारतातून येणाऱ्या आंब्यावर बंदी आणली असली तरी त्याचा एकूण निर्यातीच्या दृष्टीने परिणाम नगण्य असेल, असे कृषी निर्यातीच्या प्रोत्साहनासाठी कार्यरत संस्था ‘अपीडा’ने प्रतिपादन केले आहे. २०१२-१३ सालात भारताने ५५,००० टन आंब्याची एकूण निर्यात केली, त्यापैकी युरोपीय महासंघाचा हिस्सा ४,००० टनांचा होता. भारतीय आंब्याची प्रामुख्याने अमेरिका, आखाती देश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांना निर्यात होते. त्यापैकी ७० टक्के आंबा हा आखाती देश व न्यूझीलंडमध्ये जातो.
संग्रहित लेख, दिनांक 6th May 2014 रोजी प्रकाशित
आंबा निर्यातीवर युरोपातील बंदीचा परिणाम नगण्य : अपीडा
युरोपीय महासंघाने भारतातून येणाऱ्या आंब्यावर बंदी आणली असली तरी त्याचा एकूण निर्यातीच्या दृष्टीने परिणाम नगण्य असेल, असे कृषी निर्यातीच्या प्रोत्साहनासाठी कार्यरत संस्था ‘अपीडा’ने प्रतिपादन केले आहे.

First published on: 06-05-2014 at 01:07 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ban by eu countries on alphonso mango dosents effects on export