औरंगाबाद शहरातून वाहून जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शेतीसाठी दिले जणार आहे.
Page 529 of छत्रपती संभाजीनगर

कडोळी येथील महेंद्र बळीराम गुडदे हा शेतमजूर हाताला काम नसल्याने घरसंसार कसा चालवावा, या विवंचनेत होता.

कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी हाताला काम मिळत नसल्याने कंटाळलेल्या पित्याने स्वत:च्या तीन लहान मुलांना विहिरीत फेकले व नंतर स्वत:ही विहिरीत उडी…

प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल ३७४ गावांत एक गाव-एक गणपती संकल्पना राबविण्यात आली

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी मुस्लिम समाजातील दानशूर व्यक्तीही पुढे आल्या आहेत.

विघ्नहर्त्यां गणरायाच्या आगमनासह वरूणराजाने मराठवाडय़ात इतरत्र कृपावृष्टी केली.

समाजाच्या दातृत्वावर विश्वास ठेवून रोजची रात्र काढायची. ती संतोष गर्जेची आता सवय झाली आहे.

मराठवाडय़ातील २० तालुक्यांत गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी दिवसभर जोरदार पाऊस बरसला.

विभागीय आयुक्तालयाचे मुख्यालय आधी जाहीर केल्याप्रमाणे नांदेडलाच करावे, अशी मागणी काँग्रेस आमदार अमरनाथ राजूरकर यांनी अलीकडेच महसूलमंत्र्यांकडे केली.

आर्थिक विवंचनेतून पतीने साथ सोडली. आता संसाराचा गाडा एकटीलाच ओढावा लागतो आहे.

जालना शहरासह जिल्ह्य़ात गुरुवारी व शुक्रवारी जोरदार पाऊस बरसला.

हैदराबाद संस्थानातील लढय़ाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे नतिक पाठबळ मिळाले होते.