आतापर्यंत दोन हजारांहून अधिक जणांनी पेढीतील संहितांचा लाभ घेतला असल्याची माहिती परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी दिली.
आतापर्यंत दोन हजारांहून अधिक जणांनी पेढीतील संहितांचा लाभ घेतला असल्याची माहिती परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी दिली.
पतीच्या निधनानंतर अंत्यविधीवेळीच पत्नीचे सौभाग्याचे लेणं असलेले तिच्या कपाळावरील कुंकू पुसणे, गळय़ातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगडय़ा फोडणे, पायातील जोडवे काढणे…
या घोषणेला २० दिवसांहून अधिक काळ लोटला असला तरी राज्यस्तरावर याविषयी कोणतीही कार्यवाही पुढे झालेली नाही.
गावपातळीवर खचलेल्या, कर्जबाजारी शेतकऱ्यांमध्ये आत्मबळ यावे यासाठी २०१६ मध्ये मदतवाहिनी सुरू करण्यात आली.
निराश झालेल्या शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी नाशिकमधील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत ‘शेतकरी वाचवा अभियाना’च्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत.
महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात हुडहुडी भरवणाऱ्या थंडीत हजारो देशी-विदेशी पक्ष्यांचे जणूकाही संमेलन भरले आहे.
नांदूर मध्यमेश्वरमधील पोषक स्थिती व मुबलक खाद्यामुळे पक्ष्यांची संख्या या वर्षी ३० हजारांहून अधिकवर पोहोचली आहे.
करोनाकाळात लागु झालेल्या टाळेबंदीचा परिणाम सर्व क्षेत्रांवर झाला. अभिव्यक्ती संस्था आणि गावातील लोक यामध्ये दुवा म्हणून काम करणाऱ्या आणि शोधिणी…
आतापर्यंत नाशिक जिल्ह्य़ात सहा हजार लोकांचा मृत्यू झाला असून घरातील कर्ता पुरुष, महिला, ज्येष्ठ मंडळी यांना जीव गमवावा लागला.
जूनच्या पहिल्या आठवडय़ात पावसाचे आगमन होते.
मुक्त विद्यापीठाला करोनाचा फटका
नाशिक जिल्ह्यात आदिवासी भागातील तहानलेल्या गावांची स्थिती