यंदा दहावी, बारावीच्या एकूण विद्याथ्र्यांची संख्या ३१ लाख आहे. एवढ्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेणे शक्य नाही.
यंदा दहावी, बारावीच्या एकूण विद्याथ्र्यांची संख्या ३१ लाख आहे. एवढ्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेणे शक्य नाही.
सीमांवरील घडामोडींमुळे, देशाची अखंडता व सार्वभौमत्वाच्या संरक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज व सक्षम फौजांची गरज पुरेशी अधोरेखित झाली आहे
डॉ. रानडे यांनी ३२ वर्षांच्या कारकिर्दीत कॉर्पोरेट क्षेत्रासह शैक्षणिक क्षेत्रातही योगदान दिले आहे.
बाधितांमध्ये लक्षणे नसलेल्यांची संख्या ७१९ होती. तर रुग्णालयात दाखल केलेले रुग्ण १०५ असल्याची माहिती मुंबई पालिकेकडून देण्यात आली.
कल्याणमधील कासम शेख या तरुणाला मायक्रोसॉफ्ट कंपनीचा ‘कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा सर्वोत्कृष्ट विशेषज्ञ’ पुरस्काराचा मान मिळाला आहे.
उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी मध्य रेल्वेच्या नियोजनाबद्दल नाराजी व्यक्त केली.
मुंबई ते दिल्ली दरम्यान राजधानी एक्स्प्रेससह ३० हून अधिक गाडय़ा धावतात.
अहमदनगर ते बीड ते परळी वैजनाथ या २५० किलोमीटरच्या नवीन मार्गिकेच्या कामासाठी ५६७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने नुकत्याच प्रकाशित केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात याची नोंद असल्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकतामंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.
सुमारे दीड महिन्याच्या कायदेविषयक लढाईनंतर नितेश यांना पोलीस कोठडीत ठेवून चौकशी करण्यात बुधवारी संध्याकाळी पोलिसांना यश आले.
ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर झाल्याचे सांगत मारुतीचा अर्ज २०१६ मध्ये फेटाळण्यात आला.
समीर यांचे वडील ज्ञानदेव यांनी मलिक यांच्याविरोधात अवमान याचिका केली असून त्यावर गुरुवारी सुनावणी झाली.