मुंबईत करोनाची तिसरी लाट सुरू झाल्यानंतर राज्य सरकारने ३१ जानेवारीपर्यंत संगणकीय हजेरी बंद केली आहे.
मुंबईत करोनाची तिसरी लाट सुरू झाल्यानंतर राज्य सरकारने ३१ जानेवारीपर्यंत संगणकीय हजेरी बंद केली आहे.
बेस्ट प्रशासनाने तर सुरू केलेल्या विनावाहक सेवेचाही काही जण गैरफायदा घेतात.
करोना नियमांचे कोठेही पालन होत नसताना प्रशासन याकडे मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सातत्याने होत होता.
मुंबई: ‘मोदी यांना मी मारू शकतो’, असे धक्कादायक विधान केल्याने अडचणीत सापडलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे गेले वर्षभर विविध…
बेलापूर ते मुंबई असा हा जलवाहतूक मार्ग असून यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून जेट्टीचे कामही पूर्ण झाले आहे.
लोकल प्रवास, मॉल, सिनेमागृहामध्ये लस घेतलेल्या नागरिकांनाच प्रवेश देण्याबाबत राज्य सरकारने काढलेल्या आदेशाला फिरोझ मिठीबोरवाला आणि योहान टेंग्रा या दोघांनी…
उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर व उत्तराखंड या पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या याचिकेची सुनावणी होणे गरजेचे आहे
९ जानेवारी रोजी ही घटना घडली असून अरुण कुमार यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
‘आप’चे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अर्रंवद केजरीवाल यांनी पणजीत अमित यांच्या नावाची घोषणा केली.
महाविकास आघाडीच्या एकूण जागा जास्त दिसत असल्या तरी काही नगरपंचायतीत सेना-राष्ट्रवादी परस्परांविरोधात लढले.
करोनाबळींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या याचिका खंडपीठापुढे सुनावणीसाठी होत्या.
१५ ते १८ वयोगटाचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर लवकरच १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्र सरकार निर्णय घेणार आहे