
राहुल गांधी व खरगेंचे आदेश मानणारे नेते-कार्यकर्ते पक्षात असायला हवेत अशी अपेक्षा या दोन्ही नेत्यांनी बाळगली तर चुकीचे नव्हे. पण,…
राहुल गांधी व खरगेंचे आदेश मानणारे नेते-कार्यकर्ते पक्षात असायला हवेत अशी अपेक्षा या दोन्ही नेत्यांनी बाळगली तर चुकीचे नव्हे. पण,…
काश्मीरचा विशेषाधिकार रद्द केला, पण एक थेंबदेखील रक्त सांडले नाही असे अभिमानाने सांगितले गेले. त्याच काश्मीरमध्ये पर्यटकांची खुलेआम हत्या केली…
काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द केल्यानंतर, तसेच अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर काश्मीर खोऱ्यात शांतता असल्याचे सांगितले जात होते.
‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणाने पुन्हा उचल खाल्ल्याने काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती.
काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये काय झाले यापेक्षा राहुल गांधी सुट्टीवर गेले, याचे भांडवल करायला भाजपला नवी संधी मिळाली…
संविधानाच्या रक्षणाचा मुद्दा स्पष्ट करताना, राहुल गांधी यांनी वक्फ कायद्याला काँग्रेसचा विरोध असल्याचा पुनरुच्चार केला.
संघ, भाजप आणि मोदी यांच्याविरोधात लढायचे कसे, या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद बुधवारी अधिवेशनात चव्हाट्यावर आले.
काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल केले जाणार असून त्यावर विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आल्याची माहिती संघटना महासचिव के. सी.…
अहमदाबाद येथील सरदार पटेल राष्ट्रीय स्मारकामध्ये अधिवेशन आयोजित करून काँग्रेसने गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिले.
मोदींची सत्ता असलेल्या गुजरातमध्ये काँग्रेसने सरदार पटेलांच्या स्मारकांमध्ये काँग्रेसचा जथ्था जमा झालेला आहे. याच सरदार पटेल स्मारकातून काँग्रेसला नवी दिशा…
‘वक्फ’च्या निमित्ताने मोदींनी ‘एनडीए’वरील पकड घट्ट केल्याचे स्पष्ट झाले; ‘वक्फ’मुळे केंद्रातील सरकारमधील अनिश्चितता संपुष्टात आली. शिवाय, हिंदू ध्रुवीकरणाचा मुद्दा खुंटी…
ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५ च्या विधानसभा निवडणुकीनंतर बिहारमध्ये मुख्यमंत्री भाजपचाच झाला पाहिजे या ध्येयाने आता नितीशकुमार यांचा चेहरा पुढे करूनच निवडणूक लढवायची…