
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केली. या बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केली. या बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर झाले.
पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्री निसिथ प्रामाणिक यांच्या ताफ्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
केंद्र सरकारने औरंगाबाद शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
छत्तीसगडमधील रायपूर येथे काँग्रेसचे ८५ वे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले.
केंद्र सरकारने औरंगाबाद शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक चुरशीची ठरत आहे. या जागा जिंकण्यासाठी महाविकास आघाडी तसेच भाजपा-शिंदे गटाकडून पूर्ण ताकदीने प्रयत्न केला जात…
मागील काही दिवसांपासून ठाकरे गटातील नेते तथा खासदार संजय राऊत भाजपा आणि शिंदे गटाविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत.
मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पहाटे घेतलेल्या शपथविधीची नव्याने चर्चा होत आहे.
सध्या सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू आहे. फक्त महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचेच या खटल्याकडे लक्ष आहे.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र तथा खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच झाला असल्याचा दावा केला होता.
निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केले आहे.