
वसई खाडीवर तीन नव्या पुलांची उभारणी, शिळफाटा-माणकोली, कल्याण आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील खाडीवरील पुलाचे रुंदीकरण ही कामे राबवण्यात येणार आहेत.
वसई खाडीवर तीन नव्या पुलांची उभारणी, शिळफाटा-माणकोली, कल्याण आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील खाडीवरील पुलाचे रुंदीकरण ही कामे राबवण्यात येणार आहेत.
ठाणे जिल्ह्यात काही शहरांचा अपवाद वगळला तर हवामानाचा अंदाज वर्तवणारी, एखाद्या बदलाचे विश्लेषण करणारी यंत्रणाच शासनाकडे नाही.
ठाणे जिल्ह्यातील सर्वच प्रमुख शहरांतील हवा गेल्या काही दिवसांपासून अतिशय खराब म्हणजे श्वसनास अयोग्य आहे.
शेतकऱ्यांच्या नव्या पिढीमध्ये भातशेतीबद्दल असलेला निरुत्साह, शेती करणाऱ्यांसाठी आवश्यक कुशल मजुरांची कमतरता आणि त्यांच्या मजुरीबाबत असलेल्या अपेक्षा पाहता गेल्या काही…
या मार्गामुळे मुंबई, पश्चिम आणि मध्य उपनगरे थेट कल्याण, भिवंडी, डोंबिवली आणि नवी मुंबईशी जोडली जाणार
गुजरातमध्ये झालेल्या धवलक्रांतीनंतर भारत दूध उत्पादनात झेप घेत जगाच्या नकाशावर आला. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील उमरोली हे गावही सध्या जिल्ह्यात…
काही वर्षांपूर्वी कल्याण – डोंबिवली शहरातून मुंबई, ठाणे शहरात जाण्याचा विचारही दूर होता. मात्र गेल्या काही वर्षांत रस्त्यांच्या उभारणीमुळे नवा…
उल्हास नदी ही बारमाही नदी आहे. आंध्रा धरण आणि इतर स्रोतांमुळे ती बारमाही बनली आहे.
वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे गेल्या काही दिवसात काही ठिकाणी संततधार तर काही भागात ढगफुटीसदृश पाऊस पडल्याचे दिसून आले.
गेल्या दहा दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे अवघ्या पंधरवड्यातच सप्टेंबर महिन्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे.
ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक शहर कचराभूमीच्या प्रश्नांनी त्रस्त आहे. त्यात आता ठाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यात इतर शहरांच्या कचराभूमी सुरू केल्या जाणार…
मुंबई महानगर क्षेत्रातील अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिका या अ वर्ग नगरपालिका आहेत.