स्वातंत्र्यानंतर पहिल्या तुकडीतील नेत्यांनी सत्ता आणि सहकारक्षेत्र व इतर संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या कालबद्ध विकासाची घडी बसविली.
स्वातंत्र्यानंतर पहिल्या तुकडीतील नेत्यांनी सत्ता आणि सहकारक्षेत्र व इतर संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या कालबद्ध विकासाची घडी बसविली.
अशोक चव्हाण यांना ‘वाय’ दर्जाची साधी सुरक्षा व्यवस्था आहे. पोलीस प्रशासनाला त्यांनी दिलेल्या तक्रारीत घातपात घडण्याची भीती व्यक्त केल्यामुळे हे…
१५ महिन्यांनीच चंद्रशेखर राव यांनी पक्षविस्तारासाठी प्रथम महाराष्ट्राची निवड केल्यामुळे येत्या रविवारी (दि.५) होणारी त्यांची सभा यशस्वी करण्यासाठी तेलंगणातील मोठी…
नांदेड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील काही मराठी कार्यकर्ते बीआरएस नेत्यांच्या नित्य संपर्कात आहेत. गेल्या रविवारी बिलोली येथे एक बैठकही झाली. त्या…
या अभियानाच्या माध्यमातून आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी सामांन्यांना ला साद घालण्याचे काम काँग्रेसकडून केले जात आहे.
ऊन,पाऊस, वारा अन आता कडाक्याची थंडी या कुठल्याही परिस्थितीत अद्यापि पदयात्रेची सकाळी सहाची वेळ चुकलेली नाही. वृद्ध, विकलांग, मुले, शेतकरी,…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानेच बहुधा राज्यपालांनी पुतळ्याचे अनावरण करण्याचे टाळले असावे, अशी चर्चा आहे.
मराठवाड्यातील चारही विद्यापीठांकडून मानद पदवीने सन्मानित झालेले ‘एकमेव,’ अशी नोंदही त्यांच्या नावावर झाल्याचे दिसून येते.
एकीकडे राज्यपाल कोश्यारींच्या विरोधात काँग्रेसने जोरदार आंदोलन केले असताना दुसरीकडे काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करण्याऐवजी भाजपसह मित्रपक्ष गपगार झाले आहेत.
राहुल गांधी महामार्गावरील दुभाजकाच्या कठड्यावर त्या मुलांना घेऊन बसले, गाडीतून आपला टॅब त्यांनी मागवून घेतला आणि तेथेच त्यांनी या मुलांना…
यात्रेच्या मुक्कामाची ठिकाणे निश्चित करताना राहुल यांच्या यंत्रणेने प्रत्येक स्थळाची आधी पाहणी केली. ६२ कंटेनर्स उभे करण्यासाठी आवश्यक ती जागा…
माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी आपल्या स्नुषा डॉ.मीनल यांना अधिक वाव मिळावा म्हणून राहुल यांच्यासह अन्य मान्यवरांपासून अलिप्त राहणे…