Gold Silver Prices : सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. मोदी सरकारने सोने आणि चांदी तसेच मौल्यवान धातूंच्या नाण्यांवरील आयात शुल्क १५ टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आहे. त्यात १० टक्के बेसिक कस्टम ड्युटी (BCD) आणि ५ टक्के कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर (AIDC) समाविष्ट असेल. मात्र, यावर लागू करण्यात आलेल्या समाज कल्याण उपकरामध्ये (SWS) कोणतीही वाढ झालेली नाही. आयात शुल्कामुळे भारतात सोन्याच्या किमती आंतरराष्ट्रीय बेंचमार्क किमतींपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे आयात शुल्क वाढल्याने किमतींवर परिणाम होणे स्वाभाविक आहे. आयात शुल्कात वाढ करण्याबाबत सरकारने अधिसूचना जारी केली आहे.

हेही वाचाः भारतीय शेअर बाजाराची मोठी कामगिरी; ‘या’ देशाला मागे टाकत पटकावला चौथा क्रमांक

Deepam Secretary Tuhin Kanta Pandey statement on value addition of government companies rather than disinvestment target
निर्गुंतवणूक लक्ष्यापेक्षा सरकारी कंपन्यांच्या मूल्यवर्धनावर भर – दिपम
CNG bike, freedom 125, Bajaj auto, two wheeler
विश्लेषण : जगातील पहिली सीएनजी बाईक भारतात… प्रवासी वाहतूक क्षेत्रात स्थित्यंतर घडविणार?
tiger attack
शेवटी आईच ती…..बछड्यांना धोका दिसताच वाघीण माघारी फिरली अन्….व्हीडीओ एकदा बघाच…
Rising Temperatures, Rising Temperatures to Decrease Farmer s Income, Moody s Report, heat wave, heat wave in india, heat wave in world, heat wave Decrease Farmer s Income, Indian farmer,
उष्णतेच्या लाटांमुळे जगाची अन्नसुरक्षा धोक्यात; भात, अन्नधान्यांची पिके अडचणीत येण्याची भीती
NSE imposes 90 percent price ceiling for SME IPO
‘एसएमई आयपीओ’साठी एनएसईकडून ९० टक्के किंमत मर्यादेचा चाप
Narendra Modi Foreign Direct Investment investors
लेख: मोदी असूनही थेट परकीय गुंतवणूक नाही?
mumbai reports 3 thousand dog bite incidents in three years
श्वान दंशाच्या घटनांमध्ये वाढ; मुंबईत तीन वर्षांत ३ हजार श्वान चाव्याच्या घटना
loksatta editorial Financial audit report presented in session of Maharashtra Legislative Assembly
अग्रलेख: ‘महा’पणास आव्हान!

आयात शुल्कामुळे भारतात सोन्याच्या किमती आंतरराष्ट्रीय बेंचमार्क किमतींपेक्षा जास्त आहेत. अशा स्थितीत आयात शुल्क वाढल्याने किमतींवर परिणाम होणे स्वाभाविक आहे. आयात शुल्कात वाढ करण्याबाबत सरकारने अधिसूचना जारी केली आहे.

हेही वाचाः विश्लेषण : भारतातील अन्नधान्य चलनवाढीचे जागतिकीकरण कसे रोखणार? आता कोणते घटक निर्णायक ठरणार?

सरकारने आयात शुल्क का वाढवले?

नवीन दर २२ जानेवारी २०२४ पासून लागू झाले आहेत. या बदलाचा उद्देश आयात नियंत्रित करणे आणि देशांतर्गत अर्थव्यवस्थेला आधार देणे हा आहे. तसेच GJEPC सोन्या-चांदीवरील आयात शुल्क सध्याच्या १५ टक्क्यांवरून ४ टक्के करण्याची मागणी होत आहे. तसेच अंतरिम अर्थसंकल्प २०२४ मध्ये कट आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांवरील सीमाशुल्क सध्याच्या ५ टक्क्यांवरून २.५ टक्के कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे. किंबहुना हे क्षेत्र जागतिक स्तरावर स्पर्धात्मक राहण्यासाठी परिषदेची इच्छा आहे. भारताचा हिरा आणि सुवर्ण उद्योग सोने, हिरे, चांदी आणि रंगीत रत्नांसह कच्च्या मालासाठी आयातीवर अवलंबून आहे.