मुंबईः किराणा क्षेत्र, नैसर्गिक संसाधने आणि दूरसंचार या महत्त्वाच्या उद्योग क्षेत्रात किंमत निर्धारणाची शक्ती हाती असलेले पाच बडे उद्योगसमूहच देशात महागाईच्या भडक्यास हातभार लावत आहेत आणि त्यांची ही मक्तेदारी खंडित करणे हाच यावरील उपाय आहे, असे निःसंदिग्ध प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ‘हिंडेनबर्ग’च्या दणक्याच्या परिणामी अदानी समूहाची विस्तार महत्त्वाकांक्षांना मुरड

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India big 5 industrial firms causes inflation says former rbi deputy governor viral acharya zws
First published on: 31-03-2023 at 10:59 IST