

पुरुषसत्ताक समाजात स्त्रियांचे, विशेषत: दुय्यमत्वातून निर्माण झालेले प्रश्न कालही होते आणि आजही आहेत.
प्रत्येकाला प्रश्न पडत असतात, आणि जोपर्यंत त्याची उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत माणूस अस्वस्थ राहतो. प्रश्नांचे मोल कशात आहे? जो प्रश्न…
हुंडाविरोधी कायदा आलाही, मात्र आजही स्त्रियांचं मरण थांबलेलं नाही याचं कारण प्रत्येक तरुण-तरुणींनी त्यांच्या विचारात शोधायला हवे.
हैदराबाद येथे नुकत्याच झालेल्या ‘मिस वर्ल्ड’ सौंदर्यस्पर्धेतून माघार घेत ‘मिस इंग्लंड’ मिला मॅगी मायदेशी निघून गेली, मात्र जाताना तिने केलेले…
मला नक्की तारीख आठवत नाही पण बहुधा जानेवारी १९९३च्या शेवटी डॉ. विजया पाटील यांनी मला बोलावून विचारले, ‘‘महाराष्ट्र राज्य महिला…
गावातील बाजारात गेलो होतो, अनेक जण वस्तू विकायला बसलेले होते... गरिबी सगळ्यांच्याच वागण्यातून जाणवत होती. एका ठिकाणी लहान बहीण-भाऊ बसलेले…
बुद्धपौर्णिमेच्या रात्री प्राणी गणनेनिमित्ताने अनुभवलेलं जंगल म्हणजे मनावरचं न पुसलं जाणारं शब्दचित्र... अंधारलेल्या जंगलात नि:शब्द रात्री शांततेवर जराही ओरखडा उमटू…
आपल्या सर्वांवर भांडवली उपभोगवादी बाजारू मूल्यांचा प्रभाव खोलवर पडू लागला आहे. त्यामुळे हल्ली भपकेबाज, चकचकीत, झगमगाटी आणि दणदणाटी पद्धतीनं होणाऱ्या…
जून महिन्यात शाळा सुरू होत आहेत. त्यानिमित्ताने मुलांच्या भावनिक विकासाची गरज सांगणारा लेख…
आनंद हा जीवनाचा सगळ्यात महत्त्वाचा पैलू, आणि तो अनुभवण्याचं सोपं साधन म्हणजे संगीत. संगीत श्रवणाने होणारा आनंद आपलं शरीर तर…
महागाई वाढली आहे हे तर नक्की, पण पैशाला किंमत उरली नाही, असं जे आपण सहज म्हणून जातो ते खरं आहे…