

स्थलांतर ही वर्षांनुवर्षं चालू असलेली प्रक्रिया आहे, राजकीय, कौटुंबिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक कारणांनी लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी राहायला जात…
अंत:करणातील स्फूर्ती आणि विचारवर्तनातली शिस्त ज्या व्यक्तींना इतरांपर्यंत पोहोचवता येते त्यांना आपण त्या त्या क्षेत्रातील दिग्गज म्हणतो. त्यातले काही तर…
एखाद्या व्यक्तीच्या गोड बोलण्याला फसून संपूर्ण कुटुंब त्याच्या कह्यात जातं, ही खोटी वाटत असली तरी सत्य घटना असू शकते हे…
मुलींच्या शारीरिक, मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करणारे बालविवाह हे आपल्याकडे फार पूर्वीपासून प्रचलित होते आणि आजही आहेत. ‘युनिसेफ’च्या २०२१च्या अहवालानुसार भारतात…
दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनसाठी हेरगिरी करणाऱ्या मूळ भारतीय वंशाच्या नूर इनायत खान, भारताच्यासरस्वती राजमणी, सेहमत खान अशा अनेकींनी गुप्तहेर होण्यासाठी लागणाऱ्या…
लहान असताना मुलांना पालकांकडून अपेक्षा असतात आणि मुलं मोठी झाली की पालकांना मुलांकडून अपेक्षा असतात. आणि ते स्वाभाविकही असतं. नात्याची…
आज कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या गोष्टींमुळे बदलाचा वेग त्सुनामीसारखा झाला आहे. त्यामुळेच शाळा नावाच्या कारखान्यांतून फक्त स्पर्धेसाठी तयार होणारी मुले शिक्षणाचा खरा…
दृष्टिहीन मुलींना स्वप्न पाहायला शिकवून, ती स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वासाचं बळ निर्माण करणारी दादर येथील ‘कमला मेहता स्कूल फॉर…
मुलगी सातवी उत्तीर्ण असणे हेच भूषण होते त्या काळात कृष्णाबाई पदवीधर झाल्या, नव्हे दूर गावी एकटीने राहून मुलांना शिकवूही लागल्या,…
वंध्यत्वाचे स्त्रीवर भावनिकच नाही, तर कौटुंबिक आणि सामाजिक परिणामही होतात. यावर जीवनशैलीत बदल करणे यासह डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेले आधुनिक उपचार…
बहुतांशी शाळेपासून सुरू होणारा कलाप्रवास जेव्हा प्रत्यक्ष रंगभूमीपर्यंत येऊन पोहोचतो तेव्हा बरोबर असते ते परिपक्व जाणतेपण.