scorecardresearch

Premium

असहिष्णुता वाढल्याच्या दाव्याचे राजनाथ सिंह यांच्याकडून खंडन

देशातील सलोख्याचे वातावरण बिघडवू पाहणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली.

राजनाथ सिंह
राजनाथ सिंह

केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यापासून देशात असहिष्णुतेच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या विरोधकांच्या दाव्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी संसदेत खंडन केले. हा आरोप निराधार असल्याचे ते म्हणाले. तसेच देशातील सलोख्याचे वातावरण बिघडवू पाहणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली.

देशात राहण्यायोग्य वातावरण नसल्याचे चित्र निर्माण करणे म्हणजे देशाची प्रतिमा मलीन करून परकीय गुंतवणुकीला खीळ घालण्यासारखेच आहे, असेत्यांनी सांगितले. दादरी घटना आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करण्यास सरकार तयार असल्याचे ते म्हणाले. असहिष्णुतसंबंधी संसदेतील चर्चेला उत्तर देताना त्यांनी लेखक, कलाकार आणि वैज्ञानिकांना त्यांनी परत केलेले पुरस्कार पुन्हा स्वीकारण्याची विनंती केली.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
stranded passengers near panvel station get immediate help after chief minister call
नवी मुंबई : ८ ते १० तास ट्रेन एकाच ठिकाणी थांबलेली, वैतागलेल्या प्रवाशाचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, पुढे काय झालं?

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lok sabha discussion on intolerance rajnath singh targeted over a quote that wasnt

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×