‘अच्छे दिन आनेवाले है’ म्हणत सत्तेत आलेल्याला भाजपाने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. या काळात जन विकासाची प्रचंड काम केल्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे. दुसरीकडे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यांना पाच वर्षांचा काळ चांगलाच फलदायी ठरला आहे. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील ८० टक्क्यांनी संपत्ती वाढलेल्या मंत्र्याच्या संपत्तीचा घेतलेला हा आढावा.