पीटीआय, नवी दिल्ली

गेल्या काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी दमदार होत असून यापुढेही हा वेग कायम राहील असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला.  प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशात  त्यांनी राम मंदिर हा केवळ श्रद्धेचा विषय नसून न्याययंत्रणेवरील लोकांच्या विश्वासाचाही पुरावा आहे, असे म्हटले आहे.

prime minister narendra modi dedicates two frontline naval warships and submarine to the nation
आत्मनिर्भरतेने भारत सागरी शक्ती ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, दोन युद्धनौका, एका पाणबुडीचे लोकार्पण
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
chandrashekhar bawankule reacts on valmik karad case and supriya sule statement
वाल्मिक कराड प्रकरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रकरणावर लक्ष; दोषी आढळल्यास कारवाई अटळ, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
Akola Municipal Corporation Election news in marathi
अकोला महापालिकेतील ‘प्रशासक राज’ केव्हा संपणार?; संभाव्य निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी, वर्चस्व राखण्याचे भाजपपुढे आव्हान
Bandra Bharatnagar sra action
Mumbai : “अदाणी समूहाला पैशांनी…”, मुंबईतल्या वांद्रे भागात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पाडकामाविरोधात जोरदार राडा
Markets uneasy over concerns of GDP slowdown print eco news
‘जीडीपी’ मंदावण्याच्या चिंतेने बाजारात अस्वस्थता
India GDP growth rate
भारताचा जीडीपी विकासदर मंदावण्याचा अंदाज चिंताजनक, पण धक्कादायक नाही! असे का?
Budget Out of 36 thousand crores, only 18 thousand crores were spent Mumbai news
अर्थसंकल्पाचा फुगवटा यंदाही कायम? ३६ हजार कोटींपैकी केवळ १८ हजार कोटीच खर्च

आपल्या संदेशात राष्ट्रपतींनी सरकारच्या विविध सामाजिक योजना, महिला सक्षमीकरण, शिक्षण अशा अनेक विषयांवर भाष्य केले. दिल्लीमध्ये झालेल्या जी-२० शिखर परिषदेमुळे भारत विकसनशील देशांचा आवाज बनल्याचे स्पष्ट झाल्याचे त्या म्हणाल्या. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात क्रांती होत आहे. त्याची काही आव्हाने असली तरी मोठय़ा प्रमाणात संधीदेखील उपलब्ध होणार असल्याचे त्या म्हणाल्या.

हेही वाचा >>>‘राम मंदिराचे लोकार्पण ही ऐतिहासिक घटना’, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे देशाला संबोधन

‘शैक्षणिक धोरणामुळे समानता’

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे तंत्रज्ञानातील दरी दूर होणार असून मागास भागांमधील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणे शक्य होणार असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या. या धोरणामुळे देशभरात एकसमान शैक्षणिक रचना निर्माण होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader