सार्क परिषदेच्या व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  मुंबईवरील २६११चा दहशतवादी हल्ला विसरता येणार नाही, हे नमूद करत सार्क देशांना दहशतवादाविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन केले. तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणात विकासासाठी चांगला शेजारी असणे गरजेचा सांगत पंतप्रधानांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानवर निशाणा साधल्याचे बोलले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why narendra modi nawaz sharif meet did not take place at saarc
First published on: 26-11-2014 at 02:57 IST