
काँग्रेसने काम केले असते तर भाजपाचा पराभव करण्यासाठी टीएमसीला या गोव्यात येण्याची गरज भासली नसती, असे तृणमूलने म्हटले आह

काँग्रेसने काम केले असते तर भाजपाचा पराभव करण्यासाठी टीएमसीला या गोव्यात येण्याची गरज भासली नसती, असे तृणमूलने म्हटले आह

उत्पल पर्रिकर हे पणजी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत

भाजपाचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी नेत्यांची मुलं आहेत म्हणून भाजपात तिकिट मिळत नाही, असं म्हटलं. यावर उत्पल पर्रिकर यांची…

गोव्यात एकत्र निवडणुक लढण्यावरुन संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गोव्यात भाजपला सत्तेवर आणण्यात प्रमुख भूमिका बजावणारे र्पीकर हे २००० साली पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री बनले होते

सावंत यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आल्यानंतरही गावडे यांचे मंत्रिमंडळातील स्थान कायम राहिले.

फडणवीसांचा राष्ट्रवादीवर निशाणा ; “त्यांनी जरूर प्रयोग करावा पण त्यांना गोव्यात आम्ही संधीच देणार नाही” असंही म्हणाले आहेत.

“...याचा अर्थ असा आहे की हवामानाचा अंदाज काही जणांना आलेला आहे.” असंही बोलून दाखवलं आहे.

राज्यातील जनता भाजपच्या कारभारावर समाधानी नाही, असा दावा लोबो यांनी केला.

मनोहर पर्रिकरांच्या प्रतिमेमुळे भाजपा गोव्यात टिकली आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे

पुढच्या महिनाभरात उत्तर प्रदेशात काय होईल हे सांगता येत नाही, असेही संजय राऊत म्हणाले