पावसाच्या व्यत्ययामुळे चार दिवस खेळ झाला नाही. साहजिकच या सामन्यातून आम्हाला काहीही सकारात्मक निष्पन्न झालेले नाही. आमची पाटी कोरीच राहिली, असे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हशिम अमलाने सांगितले. ‘‘बंगळुरूत काहीही निष्पन्न झाले नाही. ए. बी. ने कारकीर्दीतील शंभर कसोटी सामन्यांचा पल्ला ओलांडला, हीच आमच्यासाठी जमेची बाजू होती. पहिल्या दिवसाचा अपवाद वगळता अन्य दिवशी पावसामुळे निराशाच झाली,’’ असे अमलाने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

 

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Memories of bangladesh revisits hashim amla in bengaluru
First published on: 19-11-2015 at 00:37 IST