फिरकीच्या जोरावर झारखंडची भंबेरी उडवत मुंबईने दिमाखदारपणे उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. मुंबईने झारखंडपुढे विजयासाठी ४९० धावांचे आव्हान ठेवले होते. इक्बाल अब्दुल्ला व जय बिश्ता या दोन्ही फिरकीपटूंनी झारखंडच्या फलंदाजांना नाचवत त्यांचा अवघ्या ९५ धावांमध्येच खुर्दा उडवला आणि मुंबईने ३९५ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
शिव गौतम (२७) आणि विराट सिंग (२६) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी रचली. पण त्यानंतर मात्र झारखंडचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संक्षिप्त धावफलक
मुंबई : ४१६ आणि २४५. विजयी वि. झारखंड : १७२ आणि ४२.२ षटकांत सर्व बाद ९५ (शिव गौतम २७, विराट सिंग २६; जय बिश्ता ५/१६, इक्बाल अब्दुल्ला ५/३५).
सामनावीर : अखिल हेरवाडकर

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai beat jharkhand in ranji trophy
First published on: 07-02-2016 at 03:41 IST