राज्याच्याच राजकारणात राहणार असल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. तसेच मोदींच्या चाय पे चर्चा कार्यक्रमावर त्यांनी खिल्ली…
केवळ उरुळी आणि फुरसुंगी या दोन गावांवरच कचऱ्याचा भार न टाकता शहराच्या चारही दिशांना कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करावेत, असे…
यूपीए सरकारवर भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून सडकून टीका करणारा भाजप आणि त्यांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी भाजपशासित राज्यांमधील भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचा…
देशाचा इतिहास आणि परंपरेने असहिष्णुतेपेक्षा वादविवादात्मक भारतीयास पसंत केले आहे. त्यामुळे लोकांनी असहिष्णुतेस थारा देऊ नये, असे आवाहन राष्ट्रपती प्रणब…
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात थंड वारे वाहात असून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात घट झाली…
दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांचे सरकार आतापर्यंतचे सर्वात वाईट सरकार होते, असे भाजपचे नेते अरुण जेटली यांनी म्हटले आहे. जनलोकपाल विधेयकावरून…
याबाबत न्यायालयाने शासनाकडे रिक्त जागांचा तपशील मागितला असून २१ तारखेपर्यंत कार्यवाहीचा तपशील सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा अरविंद केजरीवाल यांनी दिला असला, तरी लोकसभेच्या आगामी निवडणुका आम आदमी पक्ष (आप) केजरीवाल यांच्याच नेतृत्वाखाली लढविणार…
केंद्र आणि राज्याच्या वेतनश्रेणीमधील फरक मिळावा, या मागणीसाठी राज्यातील मुख्याध्यापक दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनावर बहिष्कार टाकण्याच्या पवित्र्यात आहेत.
सहकारी महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले तेहेलकाचे संपादक तरुण तेजपाल यांच्यावर सोमवारी गोवा पोलीस आरोपपत्र दाखल करणार आहे.
अरुणाचल प्रदेशमध्ये शनिवारी एकही वृत्तपत्र प्रकाशित झाले नाही. इटानगरमधील पोलीस संकुलासमोर ‘स्टुडंट युनियन मूव्हमेंट ऑफ अरुणाचल’ (एसयूएमए) या संघटनेला धरणे…
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे ‘प्रश्न तुमचे उत्तर दाभोलकरांचे’ या डीव्हीडीचे प्रकाशन बुधवारी (१९ फेब्रुवारी) ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर आणि ज्येष्ठ…