
मुलं अंत:करणाच्या आणि मोठी माणसं मनाच्या माध्यमातून जास्त जगत असतात. मूल जितकं लहान तितकं त्यांचं मन अप्रगल्भ आणि अंत:करण जास्त…
स्वत:चा टीआरपी व मार्केटिंग वाढविण्यासाठी खासदार राजू शेट्टी हे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याबद्दल भलतीसलती विधाने करत आहेत. त्यांचा उठवळपणा…
राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा ५० वा राज्यस्तरीय मेळावा नुकताच औरंगाबादमध्ये झाला. व्यासपीठावरून मुलींनी ज्या निर्भीडपणे विचार मांडले त्यावरून या मुलींमध्ये आत्मभान…
पूर्व आफ्रिकेतील मसाई ही भटकी जमात. आजही आपल्या आदिमत्वाचा अंश टिकवून ठेवणारी आजही एका भाल्याने सिंहाची शिकार करणारा मसाई कितीही…
शाकम कनेक्ट म्हणजे – शासकीय कला महाविद्यालय, औरंगाबाद येथील स्कूल ऑफ आर्टच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी २०१० पासून सुरू केलेला एक अभिनव…
ऊसदराच्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर अटक करण्यात आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी तसेच सतीश काकडे यांचा जामीनअर्ज बारामतीच्या सत्र…
मुलांचा अभ्यास घ्यायचा असेल तर त्यांना छोटय़ा छोटय़ा व्यावहारिक उदाहरणांतून शिकवले, तर तो त्यांना कळतोही चांगला आणि आयुष्यभर लक्षातही राहातो.…
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील ३२९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ७१७८ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे भरली आहेत. काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. राजकीय पक्षांच्या सत्तासंघर्षांत काही ठिकाणी…
सगळं संपलं की काहीच राहत नाही. अशा संपण्यापेक्षा आपण दु:खी आयुष्य जरी जगलो तरी ती नक्कीच मरून जाण्यापेक्षा चांगली निवड…
पालखीच्या कडेवर मस्तक टेकवून श्रीधरबुवा ध्यानमग्न झाले. क्षणभर स्थिरावलेली पालखी पुढं जायला हलली आणि.. एक प्रतिष्ठित कीर्तनकार म्हणून श्रीधरबुवांचा लौकिक…
राज्यातील सर्व इमारत प्रकल्प हे पुढील २-३ वर्षांत पर्यावरणशीलच राहतील, असा राज्य सरकारच्या पर्यावरण खात्यातर्फे एक प्रस्ताव आहे. याचा अर्थ…
राजकीय इच्छाशक्ती असेल तर सुनियोजित शहर व राज्य कसे उत्तमपणे साकारता येऊ शकते, याचा साक्षात्कार छत्तीसगडमधील नवीन रायपूर वसवताना आला.…