

‘व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स’ हा माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या भाषणांचा संकलित ग्रंथ या आठवड्यात ‘पेन्ग्विन’तर्फे प्रकाशित होत आहे.
अंजू दोडियांच्या चित्रांतून स्त्रीत्वाचा, गूढतेचा आणि आत्मशोधाचा एक खोल प्रवास उलगडत जातो जो प्रत्येकाला अंतर्मुख करतो...
राज्यकर्त्यांच्या अधिकाराचा गैरवापर रोखणे तसेच ‘मतभेद आणि लोकशाही’ यांच्यासाठी अवकाश निर्माण करणे हेच त्या आणि या चळवळीचे उद्दिष्ट होते आणि…
राजाराम-ताराराणी या साधारण १६८९ ते १७०७ पर्यंतच्या कालावधीतील घडामोडींविषयी आपण तितके परिचित नसतो. म्हणूनच ताराबाईंची ही शौर्यगाथा अचंबित करून जाते.…
२००० मध्ये राष्ट्रीय वनसंपदा संवर्धन आळंदी देवस्थानच्या तीनशे एकर जमिनीवर ३६ बंधारे व दोन विहिरी, २०६६ मध्ये पुणे विद्यापीठात महामना…
एकीकडे रील्समध्ये अंदाधुंद रमलेल्या, माध्यमांमध्येच अतोनात हरवलेल्या सामाजिक अवस्थेत दोन नवी मराठी नियतकालिके ‘वाचक’ तयार करण्याच्या धडपडीत उतरलीत.
जगाचे भान विस्तारलेले, विविध ज्ञानशाखांत प्रावीण्य राखून असलेले कर्ते आजही आहेत, पण इथे माहिती-ज्ञानाची सत्यता आणि दर्जा सांभाळणारी, भाषा, व्याकरण,…
इतरांबाबत ठीक. पण स्वत:बाबत प्रामाणिक असणं अवघडच. रामकृष्ण नायक ते ओझं सहज वागवत. आपण इतरांचं देणं लागतो... ही पराकोटीची भावना…
‘लय’लूट या मलबाराव सरदेसाई यांच्यावरील ‘स्नेहचित्रे’त १९९४ साली ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये त्यांच्यावर लिहिलेल्या लेखाचा आणि तो लेख आता उपलब्ध नसल्याचा उल्लेख…
मलबाराव सरदेसाई पहिलेच असे भेटले की आधुनिक रेकॉर्डिंग तंत्रज्ञान, रेडियो वगैरेमुळे संगीताचं नुकसान झालं, असं म्हणाले. या तंत्रज्ञानामुळे संगीत एकसारखं…
हिंदुस्थानच्या दारिद्र्याचा अर्थशास्त्रीय दृष्टीतून विचार दादाभाईंमुळे झाला. या आठवड्यात होणाऱ्या त्यांच्या जन्म द्विशताब्दीनिमित्ताने त्यांचे अर्थप्रबोधन स्वतंत्र राष्ट्राच्या उभारणीत किती महत्त्वाचे…