माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचे मत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यघटनेची निर्मिती घाईघाईत झालेली नाही. अत्यंत बारकाईने विचार करून तयार झालेली राज्यघटना ही जगातील सर्वात उत्तम राज्यघटना आहे. मात्र घटनेच्या निर्मितीवेळी धर्मनिरपेक्षता, अल्पसंख्याक, बहुसंख्याक अशा काही बाबींची व्याख्याच झाली नाही. धर्माना केंद्रस्थानी ठेवऔत काही तडजोडी तत्कालीन परिस्थितीत कराव्या लागल्या होत्या. मात्र, आता त्या तडजोडींवर निर्णायक चर्चा व्हायलाच हवी, अन्यथा लोकशाही ढासळू शकते, असे मत माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांनी व्यक्त केले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Secularism majority minority group madhav godbole
First published on: 23-09-2018 at 00:33 IST