आता ३१ जुलैऐवजी ३० सप्टेंबर मानीव दिनांक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्यासाठी आता ३१ जुलै ऐवजी ३० सप्टेंबर हा मानीव दिनांक गृहीत धरण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय परवा २५ जानेवारी रोजी राज्यपालांच्या आदेशानुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अवर सचिव बबन माळी यांनी जारी केला आहे. या शासन निर्णयामुळे पहिलीच्या प्रवेशासाठीचे वय निश्चित करण्याची पद्धत बदलणार असून त्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Age specifications for school admission
First published on: 29-01-2017 at 00:53 IST