लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

श्रीवर्धन : देशात नरेंद्र मोदी यांना पर्याय नाही हे पुन्हा एकदा चार राज्यातील निवडणूक निकालांवरून स्पष्ट झाले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश येथे भाजपचे सरकार येत आहे. एनडीएचा घटक पक्ष म्हणून नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे मी अभिनंदन करतो. श्रीवर्धन येथे पाणीपुरवठा योजना आणि समुद्रकिनारा सुशोभीकरण लोकार्पण सोहळ्या दरम्यान अजित पवार बोलत होते…

PM Modi visit Thane on Saturday Mahayutti office bearers defaced Ghodbunder with placards
पंतप्रधानांच्या सभेपूर्वी घोडबंदर विद्रुप, मोदी हेलेकाॅप्टरने येणार तरीही अतिउत्साही पदाधिकाऱ्यांची घोडबंदरभर फलकबाजी
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
pm modi to inaugurate 1st underground metro
पंतप्रधानांच्या हस्ते प्रकल्पांचे लोकार्पण; मुंबईकरांच्या सेवेत पहिली भुयारी मेट्रो, मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न
Loksatta anvyarth The petition filed by Karnataka Chief Minister Siddaramaiah was dismissed by the Karnataka High Court
अन्वयार्थ: भूखंड घोटाळ्याची तऱ्हा
Amit Shah on two days tour of the state print politics news
अमित शहा आजपासून दोन दिवस राज्याच्या दौऱ्यावर; मोदी गुरुवारी पुण्यात
The state government plans to start work on ambitious projects in the state before the implementation of the code of conduct for assembly elections
४५ हजार कोटींच्या प्रकल्पांना गती; आचारसंहितेपूर्वी पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन करण्याच्या हालचाली
Sharad Pawar
Sharad Pawar : “मी तुम्हाला शब्द देतो, एकदा राज्य हातामध्ये द्या, मग…”, शरद पवारांचा महायुतीवर हल्लाबोल
Laborers working under Mahatma Gandhi Rojgar Guarantee Yojana are in arrears of wages since two months
रोहयोतील कामाच्या मजुरीची दोन महिन्यांपासून प्रतिक्षा; केंद्रासह राज्य सरकारकडे रक्कम थकीत

आणखी वाचा-‘घरी बसलेल्या नेत्यांना मतदार आता कायमचं…’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका

तेलंगणाचे भारतीय तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या चार महत्वाच्या राज्यांचे निवडणूक निकाल आज लागले. तेलंगणाचे बिआरएसचे चंद्रशेखर राव हे महाराष्ट्रात यायचे, सभा घ्यायचे प्रचार करायचे, देशात आणि राज्यात सरकार निर्माण करायला निघाले होते. मला कळायचे नाही निवडणूक तेलंगणाची आहे की महाराष्ट्राची आहे. पण महाराष्ट्रात सत्ता काबीज करण्यासाठी निघालेल्या राव यांची तेलंगणातील सत्ता राखता येणार नसल्याचे दिसतंय. शेवटी जनता जनार्दन सर्व ठरवते. या निकालांनी पुन्हा एकदा एक्झिट पोलचे अंदाज चुकवले आहेत. काही दिवसांपूर्वी चार राज्यात निवडणूका झाल्या आज निकालाचा दिवस होता. तेलंगणाचे बिआरएस राव महाराष्ट्रात यायचे इथे येऊन प्रचार करायचे, पण निकालावरून त्यांची परिस्थिती बिकट आहे. जनता जनार्दन सर्वोच्च आहे. एक्झिट पोल चुकीचे ठरले की काय असे म्हणायची वेळ आली आहे अशी प्रतिक्रीया अजित पवार यांनी दिली.

छत्तीसगडमध्ये भाजपकडे चेहरा नाही असे म्हटले जात होते. पण नरेंद्र मोदी हेच भाजपचा चेहरा आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. असंही अजित पवारांनी यावेळी सांगितले.