प्रदीप नणंदकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लातूर: १५ फेब्रुवारीपर्यंत सरसकट शाळा- महाविद्यालय बंद ठेवण्याच्या शासनाच्या निर्णयाच्या विरोधात शिक्षण क्षेत्रातील जाणकार मंडळींनी विरोध व्यक्त केला आहे यामुळे नव्या पिढीचे प्रचंड नुकसान होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉक्टर जनार्दन वाघमारे यांनी शासनाने घेतलेला हा निर्णय अतिशय घाईगडबडीत घेतलेला आहे ,करोनाची तीव्रता पूर्वीइतकी सध्या नाही ५०% क्षमतेने राज्यातील अन्य विभाग सुरू ठेवता येतात तर त्याच पद्धतीने शाळा- महाविद्यालयदेखील सुरू ठेवता आली असती ,प्रदीर्घ काळ शाळा- महाविद्यालये बंद झाल्यानंतर पुन्हा ती सुरू करण्यात आली होती. आता नव्याने  ती बंद करण्याचा घेतलेला निर्णय हा धरसोडीचा आहे. यात मुलांचे प्रचंड नुकसान होणार असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली .

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Experts angry school closure decision ysh
First published on: 13-01-2022 at 00:02 IST