रत्नागिरी : पर्यटकांचा राबता असलेल्या रत्नागिरीतील आरेवारे आणि भाटय़ेचा समुद्रकिनारा तेलाचा तवंग साचल्यामुळे काळवंडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या तवंगामुळे हे किनारे विद्रूप झाले असून पर्यावरणाचाही गंभीर प्रश्न निर्माण  झाला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Large quantities of oil layer on beach in ratnagiri taluka zws
First published on: 14-04-2022 at 00:33 IST