पीएसआय भरतीमध्ये ४० उमेदवारांचे नुकसान

देवेश गोंडाणे, लोकसत्ता 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : मराठा आरक्षण रद्द झाल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ५ जुलैच्या शासन निर्णयाचा आधार घेत बदललेल्या आरक्षणानुसार विविध पदांच्या सुधारित याद्या आणि ‘कट ऑफ’ जाहीर केला आहे. मात्र, या नवीन निर्णयामुळे मुलाखती किंवा शारीरिक चाचणीसाठी निवड झालेल्या एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील बहुतांश उमेदवारांना मोठा फटका बसत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loss of 40 candidates in psi recruitment due to cancellation of maratha reservation zws
First published on: 06-08-2021 at 02:51 IST